Karj mafi list | मकर संक्रांतीच्या मुहूर्ता वरती शेतकऱ्यांसाठी खुशखबर शासनाकडून 50 हजार रुपये अनुदान मिळणार…!


Karj mafi list आज आपण मकर संक्रातीच्या शुभमुहर्तावरती महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात येणाऱ्या अनुदानाबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झालेली असून या बैठकीत नऊ मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत पेट्रोल डिझेल दर कपात तसेच नगराध्यक्ष सरकारची थेट निवड शहरांची सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारी निर्णय घेतलेला असून नियमित कर्ज मिळणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेत संदर्भात दिलेली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितलेले की नियमित कर्जाची पेड करणारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपयांच्या अनुदान देण्याची मागणी काही लोकप्रतिनिधी केली होती मागणी केली होती की जे शेतकरी नेहमी कर्जफेड करता त्यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला रस्त्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्रनाथ फडवणीस यांनी दिलेली आहे.

Online valu booking 2026 | कमी दारात वाळू पाहिजे का ? इथे करा अशाप्रकारे अर्ज..!


Karj mafi list कर्जाची पडफड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीमुळे पन्नास हजार पर्यंतचे प्रोत्साल पर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर्ण आणि अतिवृष्टी शेतकऱ्यांना या योजनेतून वेळ देणार नाही याबाबतचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिली आहे त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.


Karj mafi list यासंदर्भात खासदार धैर्यशील मांडणी यांनी आणि आमदार प्रकाश आबिटकर यांचे निवेदन देऊन लाखो शेतकऱ्यांनी या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले होते या नियोजनाच्या अनुषंगाने जाचक अतिरद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परत प्रयत्न शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासन कटिबंध असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.

Karj mafi list | नवीन निर्णय


Karj mafi list तर मित्रांनो या बैठकीत झालेले नवीन निर्णय हे पेट्रोल वरती पाच रुपये आणि डिझेलवर तीन रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचे निर्णय सरकारने घेतलेला असून राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान अभियान राबवण्यात येणार आहे तसेच केंद्र पुरस्कृत अमृत अभियान 2.0 राज्यात राबविण्यात येणार आहे त्याचबरोबर नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची नेमणूक स्थिर पद्धतीने होणार असल्याची माहिती देखील या बैठकीतून सांगण्यात आलेली आहे राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायत मधून थेट निवडणूक होणार तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत आलेल्या १९५८ च्या संबंधित कामांमध्ये सुधारणा देखील करण्यात आलेले असून अध्यक्ष उपाध्यक्षांचा कालावधी तीन महिन्यापर्यंत वाढवण्यात आलेला आहे स्पष्ट जिल्हा परिषद समिती अधिनियम 1969 मधील कलम 43 मध्ये सुधारणा करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदान हजार मतदानाचा अधिकार महाराष्ट्र कृषी उत्पन्न म्हणून अधिनियम 1963 मध्ये सुधारणा करण्यात आलेले असून आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदी वास सोसावा लागला अशा व्यक्तींना सन्मान येतोच गौरव करण्याची योजना सुरू केलेली आहे.

Free 7/12 download online |  सातबारा ऑनलाइन डाऊनलोड करायचा का? इथे क्लिक करा..!


Karj mafi list त्याच बरोबर देवेंद्र फडवणीस यांनी दहा हजार रुपयांची घोषणा करण्यात आलेली असून हे शेतकऱ्यांच्या खात्यात दिलेले नसून 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेले आहेत तसेच राज्यात कापूस कधी संदर्भात देखील प्रश्न निर्माण झाला होता विशेषता याविषयी आणि पहिल्यांदाच होत उत्पादक तेवर आधारित कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला असून काही ठिकाणी सरासरी उत्पादकता बाराशे क्विंटलचे आल्याने शेतकऱ्याचे नुकसान होत होते त्या संदर्भात आपण केंद्र सरकारने विनंती केली आहे असे देखील वक्तव्य या ठिकाणी देवेंद्र फडवणीस यांनी केलेले असून केंद्र सरकारची आपण चर्चा करून हा निर्णय केला की उत्पादकता पकडत असताना उत्पादक तिला पहिले तीन जिल्हे आहेत ते सर्वाधिक उत्पादकता जी आहे त्यालाच पकडावी त्या संदर्भातील निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून 1277 किलो प्रती हेक्टर उत्पादकतेच्या ऐवजी 2368 किलो प्रति हेक्टर पद्धतीने आपण निर्णय घेतलेला आहे यामुळे कुठल्याही शेतकऱ्याचा कापूस परत जाणार नाही असे देखील वक्तव्य या बैठकीच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे.


Karj mafi list तसेच मित्रांनो कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने कमीत कमी केली आहे त्यामुळे आपले बजेट अडचणीत आलेले असून या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत निर्णय आपला घोषित केलेला असून कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे बँकांना नाही 2017 ला आपली कर्जमाफी केली होती परंतु 2020 ला देखील केली होती तसेच मी लेखन करण्यात येणार असून आपण कर्जमाफी केली तरी देखील आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागत आहे याचा अर्थ कुठेतरी आपल्या योजना अडचण आहे आपल्या कर्जमाफीतही आहे आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीत देखील नाही त्यामुळे यावर एकदम अवयव योजना होणार नाहीत पण हळूहळू टपटपणे काय उपाययोजना करता येतील आणि त्या उपयोगी ला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीने समिती काम करत आहे आपण जुलैपर्यंत कर्जमाफीची योजना काय असेल याबाबतची देखील घोषणा करू असे यावेळेस वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केलेले आहे.

New ration card | नवीन राशन कार्ड कसे काढायचे जाणून घ्या सर्व माहिती…!


तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!


Leave a Comment

२००० खात्यात जमा